
स्वातंत्र्यानंतरचे वनविषयक कायदे
कृषिकिंग: स्वातंत्र्यानंतरचे वनविषयक कायदे.1952 – भारतातील स्वातंत्र्या नंतरचे पहिले राष्ट्रीय वन धोरण.
1. 1972 – वन्यजीव संरक्षण अधिनियम.
2. 1973 – व्याघ्रप्रकल्प.
3. 1976 – राष्ट्रीय कृषी आयोग(सामाजिक वनीकरण याची शिफारस).
4. 1980 – वनसंवर्धन अधिनियम.
5. 1988 – नवीन राष्ट्रीय धोरण.
6.1992 – पडीक जमिनीवर वृक्षारोपण कार्यक्रम.
7. 1 आक्टोबर ते 7 आक्टोबर – वन साप्ताह.
8. 21 मार्च – जागतिक वन दिवस.
हळद पीक सल्ला: नत्र व्यवस्थापन
कृषी उत्पन्न व प्रमुख जाती
कृषी क्षेत्रातील क्रांती
जगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती
जमीन सुधारणा कायदे
भारतातील पहिला बेट जिल्हा : माजुली बेट आसाम
सिक्कीम जगातील पहिले 'ऑर्गेनिक स्टेट'
भारतातील जागतिक वारसा स्थळे
भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे
भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-